Kasalganga Foundation
11/05/2026
*लोकसहभागातून दुष्काळावर मात करणाऱ्या कासाळगंगेच्या खोऱ्यातल्या 23 गावांची गोष्ट*
*: सोमिनाथ घोळवे,* ग्रामीण समाज व्यवस्थेचे अभ्यासक
कोणत्याही गावाला दुष्काळमुक्तीच्या शिखरावर पोहोचण्यासाठी कमीत कमी 20 ते 25 वर्षांचा कालावधी लागण्याचा अनुभव आहे. मात्र, अलीकडे लोकसहभाग, लोकवर्गणी, जल साक्षरता, नियोजन, व्यवस्थापन आणि काटकसरीने वापर करण्यातून केवळ सात वर्षात कासाळगंगा नदी खोऱ्यातील 23 वाड्या-गावांनी दुष्काळावर मात करण्याची किमया केली आहे.
सविस्तर वाचा :
https://www.bbc.com/marathi/articles/c74dq15p882o
Thanks Sominath Gholwe BBC News Marathi
लोकसहभागातून दुष्काळावर मात करणाऱ्या कासाळगंगेच्या खोऱ्यातल्या 23 गावांची गोष्ट - BBC News मराठी लोकसहभाग, लोकवर्गणी, जल साक्षरता, नियोजन, व्यवस्थापन आणि काटकसरीने वापर करण्यातून केवळ सात वर्षात कासाळगंगा नदी .....
मुबारक 💐💐💐💐
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Telephone
Address
Mahud (Solapur)
Solapur
413306