Humanity foundation
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या...
मोदीजी जब " मन की बात " करेगे तो चलेगा वो देश का विकास ......
लेकिन किसी सामान्य व्यक्ति जब "मन की बात " करे तो वो हो गया राष्ट्रदोह और देशद्रोही.....वा के बात हे............
गरीब को लुटो अभियान.............
वर्षभरात मोदी व फडणवीस सरकारने लोकांना इतके अच्छे दिन दाखवले आहेत कि, लोकांचे कंबरडे तुटायची वेळ आली आहे. सरत्या वर्षाचा अजून एक झटका गरीब लोकांना मिळणार आहे आणि तो आहे, सरकारी दवाखान्यातील सेवा महागणार आहेत. आधी ज्या सेवा मोफत मिळत होत्या त्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत.याचा सर्वात मोठा फटका आदिवासी समुदायाला बसणार आहे. आधीच आदिवासी भागातील आरोग्य सेवा मोडकळीला आलेल्या आहेत त्यात हि भर. आणि जे लोक भरपूर पैसे कमावतात त्यांना यासुविधा मोफत मिळणार आहे म्हणजे लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी इ (हे सर्वजण अत्यंत गरीब व भिकारी प्रवर्गात मोडतात).....त्यामुळे हे सरकार लवकरच गोरगरिबांना अच्छे दिन दाखवणार याबाबत काही शंका नाही.......काही प्रश्न
१) सर्वाना मोफत आरोग्य सेवा या उद्देशाचे काय झाले?
२) खाजगी आरोग्य सेवांवर नियंत्रण सरकारने ठेवणे आवश्यक आहे.त्याबाबत सरकारची भूमिका काय?
३) जनतेची लुबाडणूक खाजगी विमा कंपन्या, दवाखाने करणार आणि आम्ही जनतेचे प्रतिनिधी नालायकासारखे मुग गिळून बसणार का?
पुन्हा एकदा " जनता उपाशी....पण. ... लोकप्रतिनिधी मात्र तुपाशी"
मराठा आरक्षणावर सर्वोच न्यायालयाचा स्थगिती आदेश..........
मराठा समाज सामाजिक,राजकीय,आर्थिक नव्हे तर मानसिक दृष्ट्या मागास आहे का? हा प्रश्न पडतो..........नगर जिल्यातील दलित अत्याचाराच्या घटना आठवा...........काही ठराविक मूर्ख नेते मंडळीना सत्तेच्या भिकेचे डोहाळे लागल्यामुळे आरक्षणावर जोर दिला जात आहे.........या पेक्षा सर्वाना(मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा असो.) मोफत शिक्षण, रोजगाराची संधी, माणूस म्हणून जगण्याची संधी का नाही उपलब्ध केली जात...का सर्वाना मोफत व पूरक औषध मिळत नाही.
Click here to claim your Sponsored Listing.
Telephone
Website
Address
802, A-wing, 7th Building Amrut Park, Khadakpada
Kalyan
421306