Maratha

Maratha

Share

8 महिने अर्ध्या पाकिस्तान वर मराठ्यांनी राज्य केलंय #pakistan #maratha_empire #peshwa #peshwar #अटक 12/01/2025

अहद तंजावर तहद पेशावर
अवघा मुलुख आपुला.

8 महिने अर्ध्या पाकिस्तान वर मराठ्यांनी राज्य केलंय #pakistan #maratha_empire #peshwa #peshwar #अटक #अटकेपार_झेंडे ाठ्यांनी अटकेपार झेंडे लावले असं आपण वाचत ऐकत आलोय पण अटकेपार म्हणजे कुठ...

saurabh shendge on LinkedIn: pelican - the validator 27/07/2023

https://www.linkedin.com/posts/saurabh-shendge-b95b32159_pelican-the-validator-activity-7090269211058479105-x_Sr?utm_source=share&utm_medium=member_android

saurabh shendge on LinkedIn: pelican - the validator Datametica Relaunching Pelican. Pelican the validator automated data migration testing | data quality check | data validation &…

20/06/2021

अफजल खानाचा वध, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाचा गर्वहरण, सुरतेची लूट ह्या व ह्या सारख्या अनेक मोहिमेत शिवरायांचा फक्त पराक्रमच अधोखित होत नाही तर शौर्याबरोबर, परिस्थितीचे मूल्यमापन, मुत्सद्दीपणा, समयसूचकता, गनिमीकावा, मोहिमिचे व वेळेचे योग्य नियोजन, भौगोलिक ज्ञान, हेरगिरी, कार्याचे योगवाटप, लढाऊ ठाण्यांची नेमणूक, योग्य मनुष्यबळाची निवड ह्या मध्ये शिव छत्रपती हे तत्कालीन राजे महाराज्यांपेक्षा कसे सर्वश्रेष्ठ होते हे समजते.

महाराजांच्या युद्धनीतीला जगभरातल्या इतिहासकारांनी व जाणकारांनी अद्भुत नमुना म्हणून नावाजले आहे... धीरोदत्तपणा... धैर्य धाडस.. चिकाटी.. शौर्य.. संयम.. व्यवहार कुशलता... पराक्रम... जनतेविषयी जागरूकता आणि स्त्रियांचा योग्य सन्मान या गुणामुळेच छत्रपती शिवराय हे जगातील इतर राज्ये व राजांना इतकेच काय पण आताच्या लोकशाही राजवटीला आदर्शवत ठरले...

20/06/2021

"समृद्ध शहरांवर हल्ला करून करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनानींवर तुटून पडणे यात संताजीची ख्याती होती. ज्याला ज्याला म्हणून संताजीशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला त्याच्या नशिबी तीन परिणाम असत एक तर तो मारला जाई किंवा जखमी होऊन संताजीच्या कैदेत सापडे किंवा त्याचा पराजय होई आणि त्याचे सैन्य गारद होई. जो यातून वाचेल त्याला आपला पुनर्जन्म झाला असे त्याला वाटे. युद्ध करण्यासाठी जिकडे जिकडे म्हणून संताजी जाई तिकडे त्याचा मुकाबला करण्यास बादशाहच्या प्रतिष्ठीत सरदारापैकी एकही तयार होत नसे. जगात धड़की भरून सोडणारी फौज घेऊन संताजी कोठेही पोहचला की वाघासारख्या काळीज असलेल्या सेनांनीची हृदये कंपायमान होत "

मोगल इतिहासकार खाफिखान याने सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पराक्रम आणि युद्धकौशल्य याचे हे वर्णन, सरसेनापती संताजी घोरपडे यांचा मोगल सरदारांना केवढा धाक आणि दरारा वाटत होता हेच या वर्णनातून दिसून येते.. 🙏🚩 पोस्ट साभार : Raj Jadhav


#श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा
#राजधानीरायगड

Want your business to be the top-listed Shop in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address

Pune