Digital Prabhat
आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केलाय. क्रिकेट जगतापासून कायमचे दूर जाण्यामागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि 'डी कंपनी'कडून मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्या हेच मुख्य कारण होते, असा दावा त्यांनी केलाय. आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात मोदींनी मॅच आणि स्पॉट-फिक्सिंगच्या विरोधात कडक भूमिका घेतल्यामुळे माफियांचे अब्जावधी रुपयांचे सट्टेबाजीचे साम्राज्य धोक्यात आले होते. यामुळे संतप्त झालेल्या अंडरवर्ल्डने लंडनमधून मोदींच्या मुलाचे अपहरण केले होते, तसेच मुंबईसह जगभरात त्यांच्यावर हल्ल्याचे कट रचले होते. अखेर, क्रिकेटमधून पूर्णपणे संन्यास घेण्याच्या अटीवरच आपला जीव वाचला, असे मोदींनी सांगितले.
भारतात महागाई चिंतेचा विषय नाही - पीएम मोदींच्या आर्थिक सल्लागाराचे मत
लिंक कमेंटमध्ये
Click here to claim your Sponsored Listing.