Deepak T Raut
10/07/2021
समान नागरी कायदा लागू व्हायला पाहिजे. त्याची देशाला अत्यंत गरज आहे.
कारण या कायद्यामध्ये देशातील विविध जाती धर्मातील जे कायदे आहेत जसे विवाह, घटस्फोट वारसा आणि दत्तक या बद्दलचा उल्लेख केला गेला आहे, तसेच विविध धर्मातील स्त्रियांवरील होणारे अत्याचार तसेच गोरगरिबांवर होणारे अन्याय या कायद्यामुळे बंद होईल त्यामुळे आज पर्यंत हा कायदा लागू झाला नाही तसेच याचा फायदा काही समाज कंटकांनी आणि संधी साधू पक्षांनी घेतला, आणि या कायद्याबद्दल विविध गैरसमज पसरवून जसे आरक्षण जाणार असे अफवा पसरवून या कायद्याला दूर ठेवण्यात आले, मिळालेल्या माहितीनुसार आरक्षणाचा आणि या कायद्याचा काडी मात्र संबंध नाही, परंतु काही धर्मातील धर्म प्रेमींनी या कायद्याला वारंवार विरोध केला आहे कारण त्यांना याची भीती आहे की जर हा कायदा लागू झाला तर या देशातील बहुसंख्य हिंदू धर्माच्या रूढी चाली प्रमाणे आपणास राहावा लागेल. त्यामुळे आजपर्यंत हा कायदा लागूं होऊ शकला नाही. आणि हा कायदा का लागू होऊ शकला नाही याचे कारण म्हणजे विशिष्ट धर्माच्या लोकांना आपली वोट बँक बनवायचे आणि त्यांना खुश ठेवायचे असे वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या पक्षाने केलेले आहे, त्या मुळे आज पर्यंत हा कायदा लागू होऊ शकला नाही.
परंतु या देशातील प्रत्येक नागरिकाने या कायद्याचे स्वागत केले पाहिजे.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Kopargaon
423603
Opening Hours
| Monday | 9am - 9pm |
| Tuesday | 9am - 9pm |
| Wednesday | 9am - 9pm |
| Thursday | 9am - 9pm |
| Friday | 9am - 9pm |
| Saturday | 9am - 9pm |
| Sunday | 9am - 9pm |